Friday, February 10, 2012


कोणत्याही य्वाक्तिला शत्रु लेखता कामा नये, 
तिच्या अंत:करनातिल विषाचा 
अपन पर्तिकर केला पाहिजे व विष नष्ट केले पाहिजे .
महात्मा गाँधी 

जे लोक संतोषरूपी अमृताने 
तृप्त असतात, त्यांनाच 
शांतीची व सुखाची 
प्राप्ति होते. 
चाणक्य.